[{"id":"01980e62-5b3d-7124-8c62-61eeaa0483c0","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cdcd-8ba6-7924-ac9b-a895a3b2f2be","newsCategoryName":"Administration ","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0195c803-aa1f-77d8-8d71-14a6c7a86c40","newsSubCategoryName":"Bharti","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी*","newsSubTitle":"*16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी*","newsTitleMr":"*16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी*","newsSubTitleMr":"*16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी*","description":"
दि.16 ते 19 जुलै 2025 रोजी ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. याकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
ही भरती प्रक्रिया काटेकोर रितीने व्हावी यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीच्या अधिका-यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच 29 अधिका-यांची केंद्र निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या समन्वय अधिका-यांनी व केंद्र निरीक्षकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेची बारकाईने पहाणी केली आहे.
सदर परीक्षा ऑनलाईन असल्याने समन्वय अधिका-यांनी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, संगणक व्यवस्था, लॅन व्यवस्था, जॅमर व्यवस्था, स्वच्छता, प्रसाधनगृह व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था अशा सर्व बाबींची केंद्र निरीक्षकांसमवेत पहाणी केली आहे व त्याचे अहवाल महापालिका प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत.
त्याचप्रमाणे सदर परीक्षा सुव्यवस्थित रितीने पार पाडाव्यात या दृष्टीने ज्या ठिकाणी केंद्रे आहेत अशा सर्व जिल्ह्यांमध्ये संबधित पोलीस ठाण्याशी आधीच केलेल्या पत्रव्यवहारास अनुसरून संपर्क साधून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घेतला आहे.
या भरतीमध्ये 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झाले असून परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांपैकी 77 हजारहून अधिक उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करुन घेतले असून उर्वरित उमेदवारांनीही ते लवकरात लवकर डाऊनलोड करुन घ्यावे असे संदेश एसएमएस व इ मेलव्दारे पाठविण्यात आलेले आहेत. आपले प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी आपल्याला दिलेल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*
","descriptionMr":"दि.16 ते 19 जुलै 2025 रोजी ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. याकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
ही भरती प्रक्रिया काटेकोर रितीने व्हावी यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीच्या अधिका-यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच 29 अधिका-यांची केंद्र निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या समन्वय अधिका-यांनी व केंद्र निरीक्षकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेची बारकाईने पहाणी केली आहे.
सदर परीक्षा ऑनलाईन असल्याने समन्वय अधिका-यांनी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, संगणक व्यवस्था, लॅन व्यवस्था, जॅमर व्यवस्था, स्वच्छता, प्रसाधनगृह व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था अशा सर्व बाबींची केंद्र निरीक्षकांसमवेत पहाणी केली आहे व त्याचे अहवाल महापालिका प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत.
त्याचप्रमाणे सदर परीक्षा सुव्यवस्थित रितीने पार पाडाव्यात या दृष्टीने ज्या ठिकाणी केंद्रे आहेत अशा सर्व जिल्ह्यांमध्ये संबधित पोलीस ठाण्याशी आधीच केलेल्या पत्रव्यवहारास अनुसरून संपर्क साधून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घेतला आहे.
या भरतीमध्ये 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झाले असून परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांपैकी 77 हजारहून अधिक उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करुन घेतले असून उर्वरित उमेदवारांनीही ते लवकरात लवकर डाऊनलोड करुन घ्यावे असे संदेश एसएमएस व इ मेलव्दारे पाठविण्यात आलेले आहेत. आपले प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी आपल्याला दिलेल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-15 19:29:41.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"01980e62-5b40-7177-a987-25750e5a5d1a","nmdId":"01980e62-5b3d-7124-8c62-61eeaa0483c0","imageName":"DJI_0002.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-29-43_DJI_0002.JPG","documentType":"img"}]},{"id":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cf0e-4505-72e0-bf38-1f8e19cf85eb","newsCategoryName":"Solid Waste Management","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0197c588-ce63-71c3-8cec-1453f353cf08","newsSubCategoryName":"Safai Apnao Bimari Bhagao Campaign","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप*","newsSubTitle":"*जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप*","newsTitleMr":"*जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप*","newsSubTitleMr":"*जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप*","description":"उदयानांचे शहर याप्रमाणेच तलावांचे शहर ही देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून तलावांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात जलाशय आणि जलाशयांच्या परिसर स्वच्छतेच्या मोहीमा उत्साहाने राबविण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या जलाशय स्वच्छता विशेष मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्वच विभागांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्यात आली.
मोहीमेंतर्गत जलाशयांमध्ये तराफ्यांव्दारे जाउुन जलाशयावर तरंगणारा कचरा जाळीच्या सहाय्याने संकलित करण्यात आला. तसेच जलाशयांच्या किना-यावरील जमिनींचा पावसामुळे शेवाळयुक्त झालेला परिसर पावडर टाकून स्वच्छ करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना जलाशयात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
यामध्ये बेलापूर विभागात सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली से.20 बेलापूर गाव अमृतेश्वर तलाव, आग्रोळी तलाव, करावे तलाव, दारावे तलाव या जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जलाशयाच्या काठावर आणि पाण्यावर तरंगणारा कचरा काढून टाकण्यात आला.
नेरुळ विभागातही सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या माध्यमातून चिंचोली तलावाचा जलाशय आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र व नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
वाशी विभागातही सहा. आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या नियंत्रणाखाली से.7 जागृतेश्वर मंदिर तलाव आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.
तुर्भे विभागात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून से.26 कोपरी तलाव, तुर्भे गाव तलाव, खोकड तलाव सानपाडा याठिकाणी जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली.
कोपरखैरणे विभागातही से.19 येथील धारण तलाव, खैरणे तलाव व महापे तलाव याठिकाणी सहा. आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छताकर्मींनी उपस्थित नागरिकांच्या सहयोगाने जलाशय व परिसरांची सखोल स्वच्छता केली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून रबाळे तलाव, स्व. राजीव गांधी खदाण तलाव गोठिवली, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, गुणाली तलाव या ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली.
ऐरोली विभागात सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलाशय सखोल स्वच्छता मोहीमेत से.20 खाडी तलाव व ऐरोली तलाव याठिकाणी जलाशयाची व परिसराची नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली.
दिघा विभागातही श्रीगणपती तलाव याठिकाणी सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अशाप्रकारे ‘सफाई आपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत स्वच्छता विषयक छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत विविध ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार आज जलाशयांच्या स्वच्छता मोहीमा सर्वत्र यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यापुढील काळातही नानाविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
","descriptionMr":"उदयानांचे शहर याप्रमाणेच तलावांचे शहर ही देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून तलावांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात जलाशय आणि जलाशयांच्या परिसर स्वच्छतेच्या मोहीमा उत्साहाने राबविण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या जलाशय स्वच्छता विशेष मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्वच विभागांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्यात आली.
मोहीमेंतर्गत जलाशयांमध्ये तराफ्यांव्दारे जाउुन जलाशयावर तरंगणारा कचरा जाळीच्या सहाय्याने संकलित करण्यात आला. तसेच जलाशयांच्या किना-यावरील जमिनींचा पावसामुळे शेवाळयुक्त झालेला परिसर पावडर टाकून स्वच्छ करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना जलाशयात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
यामध्ये बेलापूर विभागात सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली से.20 बेलापूर गाव अमृतेश्वर तलाव, आग्रोळी तलाव, करावे तलाव, दारावे तलाव या जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जलाशयाच्या काठावर आणि पाण्यावर तरंगणारा कचरा काढून टाकण्यात आला.
नेरुळ विभागातही सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या माध्यमातून चिंचोली तलावाचा जलाशय आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र व नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
वाशी विभागातही सहा. आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या नियंत्रणाखाली से.7 जागृतेश्वर मंदिर तलाव आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.
तुर्भे विभागात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून से.26 कोपरी तलाव, तुर्भे गाव तलाव, खोकड तलाव सानपाडा याठिकाणी जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली.
कोपरखैरणे विभागातही से.19 येथील धारण तलाव, खैरणे तलाव व महापे तलाव याठिकाणी सहा. आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छताकर्मींनी उपस्थित नागरिकांच्या सहयोगाने जलाशय व परिसरांची सखोल स्वच्छता केली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून रबाळे तलाव, स्व. राजीव गांधी खदाण तलाव गोठिवली, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, गुणाली तलाव या ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली.
ऐरोली विभागात सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलाशय सखोल स्वच्छता मोहीमेत से.20 खाडी तलाव व ऐरोली तलाव याठिकाणी जलाशयाची व परिसराची नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली.
दिघा विभागातही श्रीगणपती तलाव याठिकाणी सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अशाप्रकारे ‘सफाई आपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत स्वच्छता विषयक छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत विविध ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार आज जलाशयांच्या स्वच्छता मोहीमा सर्वत्र यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यापुढील काळातही नानाविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-15 19:28:34.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"01980e61-558e-7fbe-8153-66865483d61e","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 2.11.57 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 2.11.57 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-559a-7951-9453-9d985419f2b3","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 2.12.57 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 2.12.57 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-559d-7bca-9a25-75f8f77f4ab0","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 2.39.25 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 2.39.25 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-559f-71ec-b131-2f75819eea8b","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 9.58.53 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 9.58.53 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-55a2-7138-9b0b-9612d418ad34","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 11.00.20 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 11.00.20 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-55a5-78b1-9c52-a04fc804f57f","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 11.00.28 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 11.00.28 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-55a8-78c6-ba87-212ff5fa5565","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 11.22.50 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 11.22.50 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980e61-55aa-77e4-a503-4e3820dc58aa","nmdId":"01980e61-5578-7b0f-9000-a0035d7bffff","imageName":"WhatsApp Image 2025-07-15 at 12.54.46 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_15-07-2025-19-28-36_WhatsApp Image 2025-07-15 at 12.54.46 PM.jpeg","documentType":"img"}]},{"id":"01980950-fb3a-7ae6-af35-17736e045150","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cdcd-8ba6-7924-ac9b-a895a3b2f2be","newsCategoryName":"Administration ","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0195c803-aa1f-77d8-8d71-14a6c7a86c40","newsSubCategoryName":"Bharti","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*16 ते 19 जुलै दरम्यान होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज*","newsSubTitle":"*16 ते 19 जुलै दरम्यान होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज*","newsTitleMr":"*16 ते 19 जुलै दरम्यान होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज*","newsSubTitleMr":"*16 ते 19 जुलै दरम्यान होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज*","description":"*‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या पदांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि. 16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 या चार दिवसात घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.*
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्हयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.*
*अमरावती जिल्हयात 7214, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात 11964, कोल्हापूर जिल्हयात 4911, मुंबई उपनगर 1 व मुंबई उपनगर 2 जिल्हयात 22060, नागपूर जिल्हयात 6547, नांदेड जिल्हयात 5640, पुणे जिल्हयात 21683, रायगड जिल्हयात 201, सातारा जिल्हयात 621, ठाणे जिल्हयात 2025 आणि नाशिक जिल्हयात 1908 अशाप्रकारे 12 जिल्हयात 84774 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.*
सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे.
परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षा प्रवेश पत्र (Hall Ticket) परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले असून आत्तापर्यंत साधारणत: 75 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलेड केलेले आहे. उर्वरित उमेदवारांना एसएमएस व ई मेल व्दारे प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत असे संदेश पाठविण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रे घेऊन उमेदवारांनी आपल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती - 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
सदर पदभरतीच्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यांचे तंतोतंत पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर नमूद वेळेवर उपस्थित राहावे असे महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळwww.nmmc.gov.inतसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*
","descriptionMr":"*‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या पदांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि. 16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 या चार दिवसात घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.*
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्हयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.*
*अमरावती जिल्हयात 7214, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात 11964, कोल्हापूर जिल्हयात 4911, मुंबई उपनगर 1 व मुंबई उपनगर 2 जिल्हयात 22060, नागपूर जिल्हयात 6547, नांदेड जिल्हयात 5640, पुणे जिल्हयात 21683, रायगड जिल्हयात 201, सातारा जिल्हयात 621, ठाणे जिल्हयात 2025 आणि नाशिक जिल्हयात 1908 अशाप्रकारे 12 जिल्हयात 84774 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.*
सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे.
परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षा प्रवेश पत्र (Hall Ticket) परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले असून आत्तापर्यंत साधारणत: 75 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलेड केलेले आहे. उर्वरित उमेदवारांना एसएमएस व ई मेल व्दारे प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत असे संदेश पाठविण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रे घेऊन उमेदवारांनी आपल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती - 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
सदर पदभरतीच्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यांचे तंतोतंत पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर नमूद वेळेवर उपस्थित राहावे असे महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळwww.nmmc.gov.inतसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-14 19:52:36.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"01980950-fb3e-75b6-81ff-6466ea03cd88","nmdId":"01980950-fb3a-7ae6-af35-17736e045150","imageName":"DJI_0002.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-19-52-38_DJI_0002.JPG","documentType":"img"}]},{"id":"0198094f-d7d0-7be1-82f7-5a0dab9d6dd5","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cf0e-4505-72e0-bf38-1f8e19cf85eb","newsCategoryName":"Solid Waste Management","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0194d9a0-eed2-72d1-8446-7842131ec8e9","newsSubCategoryName":"स्वच्छ सर्वेक्षण","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*स्वच्छताकर्मींना इनॉर्बिटच्या सीएसआर निधीतून पावसाळी रेनकोट वितरण*","newsSubTitle":"*स्वच्छताकर्मींना इनॉर्बिटच्या सीएसआर निधीतून पावसाळी रेनकोट वितरण*","newsTitleMr":"*स्वच्छताकर्मींना इनॉर्बिटच्या सीएसआर निधीतून पावसाळी रेनकोट वितरण*","newsSubTitleMr":"*स्वच्छताकर्मींना इनॉर्बिटच्या सीएसआर निधीतून पावसाळी रेनकोट वितरण*","description":"‘स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईसाठी आपली एकजूट’ असा संदेश देत के रहेजा समुह संचालित इनॉर्बिट मॉलच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने स्वच्छताकर्मीना पावसाळी रेनकोट वितरणाचा कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात उत्साहात संपन्न झाला.
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या अभियानाचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर, नगररचनाकार श्री.युवराज चव्हाण, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, के रहेजा समुहाचे सल्लागार श्री. किशोर भतीजा, इनॉर्बिट मॉलचे केंद्र प्रमुख श्री. धीरज व्यास उपस्थित होते.
स्वच्छतेत देशात आघाडीवर असणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असतांना प्रत्येक गोष्टीत पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. त्यादृष्टीने आज दिले जाणारे पावसाळी रेनकोट हे देखील वैशिष्टपूर्ण असून ते पुनर्प्रक्रियाकृत अर्थात रिसायकल प्लास्टिकपासून बनविले असल्याचे सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी सांगितले. कंत्राटदारांकडून स्वच्छताकर्मीना रेनकोट दिले जातात, त्यासोबत आणखी एक पर्यायी रेनकोट स्वच्छताकर्मींना उपलब्ध व्हावा यादृष्टीने हा रेनकोट दिला जात असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक बांधिलकी जपत इनॉर्बिट मॉलच्या वतीने नेहमीच पर्यावरणपूरक कामांसाठी सहयोग दिला जातो त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांनीही स्वच्छताकर्मींबद्दल आपुलकी जपत त्यांना रेनकोट उपलब्ध करुन दिल्याबद्दल के रहेजा समुहाचा इनॉर्बिट मॉल यांचे आभार मानले.
याप्रसंगी बोलताना के रहेजा समुहाचे सल्लागार श्री. किशोर भतीजा यांनी नवी मुंबईचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणा-या स्वच्छताकर्मींची पावसाळी कालावधीत काळजी घेण्याच्या दृष्टीने रेनकोट दिले जात असल्याचे सांगत ही त्यांच्या कामाप्रती व्यक्त केलेली आदर भावना आहे असे सांगितले.
यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात इनॲक्ट्स एच.आर. महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांच्या समुहाने कच-यात टाकले जाणारे प्लास्टिक संकलित करुन पुनर्प्रक्रियाकृत रेनकोट बनविण्याच्या कार्यवाहीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
‘जे करतात अथक काम, त्यांच्यासाठी आमच्याकडून सन्मान’ या भावनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रेनकोट वाटपानंतर स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
","descriptionMr":"‘स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईसाठी आपली एकजूट’ असा संदेश देत के रहेजा समुह संचालित इनॉर्बिट मॉलच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने स्वच्छताकर्मीना पावसाळी रेनकोट वितरणाचा कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात उत्साहात संपन्न झाला.
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या अभियानाचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर, नगररचनाकार श्री.युवराज चव्हाण, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, के रहेजा समुहाचे सल्लागार श्री. किशोर भतीजा, इनॉर्बिट मॉलचे केंद्र प्रमुख श्री. धीरज व्यास उपस्थित होते.
स्वच्छतेत देशात आघाडीवर असणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असतांना प्रत्येक गोष्टीत पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. त्यादृष्टीने आज दिले जाणारे पावसाळी रेनकोट हे देखील वैशिष्टपूर्ण असून ते पुनर्प्रक्रियाकृत अर्थात रिसायकल प्लास्टिकपासून बनविले असल्याचे सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी सांगितले. कंत्राटदारांकडून स्वच्छताकर्मीना रेनकोट दिले जातात, त्यासोबत आणखी एक पर्यायी रेनकोट स्वच्छताकर्मींना उपलब्ध व्हावा यादृष्टीने हा रेनकोट दिला जात असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक बांधिलकी जपत इनॉर्बिट मॉलच्या वतीने नेहमीच पर्यावरणपूरक कामांसाठी सहयोग दिला जातो त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांनीही स्वच्छताकर्मींबद्दल आपुलकी जपत त्यांना रेनकोट उपलब्ध करुन दिल्याबद्दल के रहेजा समुहाचा इनॉर्बिट मॉल यांचे आभार मानले.
याप्रसंगी बोलताना के रहेजा समुहाचे सल्लागार श्री. किशोर भतीजा यांनी नवी मुंबईचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणा-या स्वच्छताकर्मींची पावसाळी कालावधीत काळजी घेण्याच्या दृष्टीने रेनकोट दिले जात असल्याचे सांगत ही त्यांच्या कामाप्रती व्यक्त केलेली आदर भावना आहे असे सांगितले.
यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात इनॲक्ट्स एच.आर. महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांच्या समुहाने कच-यात टाकले जाणारे प्लास्टिक संकलित करुन पुनर्प्रक्रियाकृत रेनकोट बनविण्याच्या कार्यवाहीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
‘जे करतात अथक काम, त्यांच्यासाठी आमच्याकडून सन्मान’ या भावनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रेनकोट वाटपानंतर स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-14 19:51:20.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"0198094f-d7d4-77ea-b386-5b9547156633","nmdId":"0198094f-d7d0-7be1-82f7-5a0dab9d6dd5","imageName":"_MG_7872.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-19-51-24__MG_7872.JPG","documentType":"img"},{"id":"0198094f-d7dd-74cd-8bf5-7304b85fcc3b","nmdId":"0198094f-d7d0-7be1-82f7-5a0dab9d6dd5","imageName":"8E8A7650.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-19-51-24_8E8A7650.JPG","documentType":"img"},{"id":"0198094f-d7ee-7029-8d64-13804d45c2e7","nmdId":"0198094f-d7d0-7be1-82f7-5a0dab9d6dd5","imageName":"8E8A7658.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-19-51-24_8E8A7658.JPG","documentType":"img"},{"id":"0198094f-d800-7735-9024-da1511b8789e","nmdId":"0198094f-d7d0-7be1-82f7-5a0dab9d6dd5","imageName":"WhatsApp Image 2025-07-14 at 13.06.45 (2).jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-19-51-24_WhatsApp Image 2025-07-14 at 13.06.45 (2).jpeg","documentType":"img"}]},{"id":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cf0e-4505-72e0-bf38-1f8e19cf85eb","newsCategoryName":"Solid Waste Management","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0197c588-ce63-71c3-8cec-1453f353cf08","newsSubCategoryName":"Safai Apnao Bimari Bhagao Campaign","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम* ","newsSubTitle":"*‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम* ","newsTitleMr":"*‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम* ","newsSubTitleMr":"*‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम* ","description":"सार्वजनिक ठिकाणी भिंती, पदपथ यांच्या कॉर्नरवर थुंकण्याच्या नागरिकांच्या सवयींमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्याकडेही व नागरिकांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये आज रेड स्पॉट निर्मूलन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या अभियानामध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व सार्वजनिक जागी रेड स्पॉट स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
यामध्ये ठिकठिकाणी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचे पोस्टर्स दाखवून नागरिकांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कुठेही न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच तशा प्रकारच्या रेड स्पॉटची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अंतर्गत नेरुळ विभागात बसडेपो ते रेल्वे स्टेशन परिसरातील रेड स्पॉटची पाणी मारून सफाई करण्यात आली. सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
तुर्भे विभागातही सेक्टर 26 कोपरी परिसर आणि जनता मार्केट परिसरात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून घणसोली रेल्वे स्टेशन परिसर, रिक्षा स्टँड, पानटपरी याठिकाणी सेक्टर 1 ते 3 परिसरातील रेड स्पॉटवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.
ऐरोली रेल्वे स्टेशन व परिसर 3 याठिकाणी सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रेड स्पॉट स्वच्छता मोहीमेत नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. रेल्वे स्टेशन्सवरील स्वच्छतेमध्ये सिडकोमार्फत रेल्वे स्टेशन्स सफाईसाठी नियुक्त स्वच्छताकर्मीही सहभागी झाले होते. इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहा.आयुक्त व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
","descriptionMr":"","link":"","timeToPost":"Later","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-12 17:17:00.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"01980779-8476-70de-9c0d-45a3a2752a92","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 1.20.08 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 1.20.08 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8478-77dc-b647-c8b999224af6","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 1.20.12 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 1.20.12 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-847a-7a0c-9762-620372e63c8b","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 1.45.39 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 1.45.39 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-847c-728a-9d42-7a08bfb711c7","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 2.10.37 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 2.10.37 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-847e-7fad-829e-32a5a9fe60df","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 2.33.50 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 2.33.50 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8480-7cc7-bc14-8487732a3c64","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 2.34.12 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 2.34.12 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8481-74a8-8652-283245c28930","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 2.34.13 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 2.34.13 PM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8483-7d7e-a0cf-ec4a3ee8444e","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.19 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.19 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8484-78d8-b407-70402ebf8fa0","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.20 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.20 AM.jpeg","documentType":"img"},{"id":"01980779-8486-7542-a8f9-9f61e0b9d321","nmdId":"01980779-8472-76ce-b273-4710cb2abf55","imageName":"WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.24 AM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-17-41_WhatsApp Image 2025-07-12 at 11.33.24 AM.jpeg","documentType":"img"}]},{"id":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"018fd8f3-dd4a-7355-8c03-eb39fec4fbb9","newsCategoryName":"Education","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"01980776-8f01-7ae8-b70a-96378250c9ff","newsSubCategoryName":"स्वच्छता पोस्टर स्पर्धे","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*स्वच्छता पोस्टर स्पर्धेत 5 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना* ","newsSubTitle":"*स्वच्छता पोस्टर स्पर्धेत 5 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना* ","newsTitleMr":"*स्वच्छता पोस्टर स्पर्धेत 5 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना* ","newsSubTitleMr":"*स्वच्छता पोस्टर स्पर्धेत 5 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना* ","description":"‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असताना यामध्ये विद्यार्थी सहभागावरही विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच स्वच्छतेचा संस्कार व्हावा व त्यामधून उद्याचे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक घडावेत यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागावरही भर दिला जात आहे. यावर्षीच्या अभियानाचा प्रारंभही 1 जुलै रोजी कुकशेत शाळेपासूनच करण्यात आला होता.
या अनुषंगाने नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सहयोगातून महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘स्वच्छता पोस्टर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 23 शाळांमधील 4562 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या मनातील स्वच्छतेच्या संकल्पना पोस्टर्सवर चितारल्या.
11 जुलै रोजी नमुंमपा प्राथमिक शाळा क्रमांक 36 कोपरखैरणे गाव, शाळा क्रमांक 33 पावणे गाव, शाळा क्रमांक 10 नेरुळ गाव, शाळा क्रमांक 15 शिरवणे गाव येथे पोस्टर स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शाळानिहाय इयत्ता सहावी ते आठवीचे 450 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व मांडावे तसेच त्यांच्यावर स्वच्छतेचे प्रभावी संस्कार व्हावेत याकरिता पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक पालकही उत्साहाने उपस्थित होते.
अशाचप्रकारे 12 जुलै रोजी नमुंमपाच्या 23 माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेमध्ये सहभागी होत मनातील स्वच्छताविषयक विचार चित्रांतून पोस्टर्सवर साकारले. चित्राच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. या स्वच्छता पोस्टर स्पर्धेमध्ये 23 शाळांमधील 4562 विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्वच्छ पोस्टर्स स्पर्धा झाल्यानंतर पोस्टर्स स्पर्धेतील चित्रे पाहून स्वच्छता विषयक जागृती व्हावी याकरिता शाळा स्तरावर चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे तसेच शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 11 जुलै व शनिवार दिनांक 12 जुलै रोजी झालेल्या पोस्टर स्पर्धेमधील उत्तम पोस्टर साकारणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय स्तरावर बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
","descriptionMr":"","link":"","timeToPost":"Later","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-13 17:31:00.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"01980778-2228-7ea3-9e5c-4b1f3452a2c6","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0001.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0001.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-222b-7605-a16e-11558ce37b5c","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0002.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0002.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-222d-7c4e-a892-74f4170b0f90","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0003.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0003.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-222f-7604-bae0-d91dc316a7df","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0004.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0004.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-2231-7213-98f1-3a0dc0272316","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0005.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0005.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-2233-7de2-a66c-08f51f553851","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0006.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0006.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-2235-7789-906a-b424ef7151c7","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0007.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0007.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-2237-7722-80a2-a6655674e571","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0008.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0008.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-223b-72c2-bfbe-ddfef39bbd6f","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0009.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0009.jpeg","documentType":"img"},{"id":"01980778-223d-7c91-8eed-4d6f1be5560c","nmdId":"01980778-2224-7225-815c-9bccc2088310","imageName":"0010.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-16-10_0010.jpeg","documentType":"img"}]},{"id":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cf0e-4505-72e0-bf38-1f8e19cf85eb","newsCategoryName":"Solid Waste Management","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0197c588-ce63-71c3-8cec-1453f353cf08","newsSubCategoryName":"Safai Apnao Bimari Bhagao Campaign","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा* ","newsSubTitle":"*‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा* ","newsTitleMr":"*‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा* ","newsSubTitleMr":"*‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा* ","description":"नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना त्यामध्ये सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेकडेही नियमित लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये अधिक भर घालत आज रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या शौचालयांमध्ये ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शौचालयांची अंतर्गत स्वच्छता करण्यात आलीच शिवाय आसपासचा परिसरही सखोल स्वच्छ करण्यात आला. यासाठी स्प्रेईग जेटचा वापर करण्यात आला तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात आले. शेवाळ झालेल्या ठिकाणी पावडर टाकून आसपासचा निसरडा परिसर स्वच्छ करण्यात आला.
1 जुलैपासून सुरू झालेल्या ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये दररोज स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी नागरिकही या मोहीमेत उत्साहाने सहभागी झाले.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त श्री.जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री.अरुण पाटील, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ, तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील, कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंग चव्हाण, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, दिघा विभागाचे सहा.आयुक्त श्री.नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांनी आपल्या विभाग कार्यालयातील सहकारी तसेच स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि शौचालयातील स्वच्छताकर्मी व नागरिक यांच्या सहयोगातून या सखोल स्वच्छता मोहीमा यशस्वीपणे राबविल्या.
","descriptionMr":"","link":"","timeToPost":"Later","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-13 18:40:00.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"0198076f-4ff1-74c8-8836-fd9d1fcf3c3a","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"001.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_001.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-4ffa-7e83-bacd-f84a6d1e23da","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"002.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_002.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-4ffc-7577-9050-75a15d448b04","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"003.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_003.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-4fff-7a75-b8b3-5bd14fd287a7","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"004.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_004.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-5001-7c2f-8497-a1c22937ea74","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"005.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_005.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-5003-7312-aa0d-414b9e3ef789","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"006.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_006.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-5006-7561-bbd4-48252ce05fd5","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"007.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_007.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-5009-7307-89f4-903bbeb89d7c","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"008.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_008.jpeg","documentType":"img"},{"id":"0198076f-500a-7e0a-815b-b1d091b03869","nmdId":"0198076f-4fe3-7899-859e-d7655caeffba","imageName":"009.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_14-07-2025-11-06-32_009.jpeg","documentType":"img"}]},{"id":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193ab4d-0db0-7509-babb-69c177346cec","newsCategoryName":"City Engineer ","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0193b560-c237-715c-9936-92a2e9da43e4","newsSubCategoryName":"City Engineer ","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण*","newsSubTitle":"*ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण*","newsTitleMr":"*ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण*","newsSubTitleMr":"*ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण*","description":"नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, माजी महापौर श्री.सुधाकर सोनवणे व श्री.जयवंत सुतार, माजी उपमहापौर श्री.अनिल कौशिक, माजी विरोधी पक्ष नेते श्री.नामदेव भगत, डॉ.राजेश पाटील, श्री.सिद्राम ओव्हाळ, श्री.महेश खरे, श्री. रविंद्र सावंत, श्रीम.शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
नेरुळ से.26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार 2.80 मी. उंचीचा भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. तेथील दर्शनी भागात ध्यानमग्न मुद्रेत असलेल्या पुतळ्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात व लौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणा-या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबईत शहरात नागरिकांना आनंद देणा-या, समाजस्वास्थ्य वाढविणा-या गोष्टी करण्यावरही महापालिका भर देत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी त्याचाच एक भाग म्हणून ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या नागरिकांच्या आवडत्या ठिकाणी विश्वाला शांतीचा संदेश देणा-या व मानवजातीला प्रेरक विचारांनी भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा उभारण्यात आला असल्याचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले. जगाला सम्यक तत्वज्ञान देत मानवजातीला भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यामधून सर्वजण आंतरिक शांतीचा संदेश घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील धारण तलावाचे पुनरूज्जीवन करून या परिसराला आणखी आकर्षक बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे, उपअभियंता श्री.पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता श्री.सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार श्री.प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्यादोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुत-यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे.
","descriptionMr":"नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, माजी महापौर श्री.सुधाकर सोनवणे व श्री.जयवंत सुतार, माजी उपमहापौर श्री.अनिल कौशिक, माजी विरोधी पक्ष नेते श्री.नामदेव भगत, डॉ.राजेश पाटील, श्री.सिद्राम ओव्हाळ, श्री.महेश खरे, श्री. रविंद्र सावंत, श्रीम.शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
नेरुळ से.26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार 2.80 मी. उंचीचा भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. तेथील दर्शनी भागात ध्यानमग्न मुद्रेत असलेल्या पुतळ्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात व लौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणा-या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबईत शहरात नागरिकांना आनंद देणा-या, समाजस्वास्थ्य वाढविणा-या गोष्टी करण्यावरही महापालिका भर देत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी त्याचाच एक भाग म्हणून ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या नागरिकांच्या आवडत्या ठिकाणी विश्वाला शांतीचा संदेश देणा-या व मानवजातीला प्रेरक विचारांनी भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा उभारण्यात आला असल्याचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले. जगाला सम्यक तत्वज्ञान देत मानवजातीला भारून टाकणा-या भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यामधून सर्वजण आंतरिक शांतीचा संदेश घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील धारण तलावाचे पुनरूज्जीवन करून या परिसराला आणखी आकर्षक बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे, उपअभियंता श्री.पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता श्री.सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार श्री.प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्यादोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुत-यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे.
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-12 15:11:28.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"0197fe02-dfb7-7a06-b0d8-d453fcc6149f","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7651.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7651.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfc6-7f58-b01e-b0620bda9844","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7660.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7660.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfca-7148-a4dd-b519d1047283","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7668.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7668.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfcd-7189-a8bf-fb33eab71e05","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7670.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7670.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfcf-75ac-bbea-1095a25b3c04","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7677.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7677.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfd2-786a-90dc-26b120aadd3c","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7709.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7709.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfd4-7741-9de8-b1a008c157a8","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7715.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7715.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfd6-76ff-b28d-a2f02ed3c0dd","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7753.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7753.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfd8-7622-ae2b-cceed73fd3d1","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7767.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7767.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfd9-76b6-9f71-fa1868271b9a","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_7796.JPG","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_7796.JPG","documentType":"img"},{"id":"0197fe02-dfdb-7cef-ba33-4d6a70fa0d06","nmdId":"0197fe02-dfa0-7ad8-b53b-fdaba13f42ea","imageName":"_MG_8002.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_12-07-2025-15-11-30__MG_8002.jpeg","documentType":"img"}]},{"id":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"0193cf0e-4505-72e0-bf38-1f8e19cf85eb","newsCategoryName":"Solid Waste Management","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0197c588-ce63-71c3-8cec-1453f353cf08","newsSubCategoryName":"Safai Apnao Bimari Bhagao Campaign","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"*‘सफाई अपनाओ…’ अभियानात रेल्वे स्टेशन परिसर व मैदानांची सर्व विभागांत सखोल स्वच्छता*","newsSubTitle":"*‘सफाई अपनाओ…’ अभियानात रेल्वे स्टेशन परिसर व मैदानांची सर्व विभागांत सखोल स्वच्छता*","newsTitleMr":"*‘सफाई अपनाओ…’ अभियानात रेल्वे स्टेशन परिसर व मैदानांची सर्व विभागांत सखोल स्वच्छता*","newsSubTitleMr":"*‘सफाई अपनाओ…’ अभियानात रेल्वे स्टेशन परिसर व मैदानांची सर्व विभागांत सखोल स्वच्छता*","description":"‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आजही आठ विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई या नागरिकांचे आकर्षण केंद्र असलेल्या ठिकाणी सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली सकाळच्या सत्रात सखोल स्वच्छता करण्यात आली.
नेरुळ विभागातही रेल्वे स्टेशन पश्चिमेकडील परिसरात सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र व नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
से.30 ए येथील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सहा. आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या माध्यमातून स्वच्छतामित्र व नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच से.15 येथील भाजी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या प्रतिबंध व कच-याचे वर्गीकरण आणि योग्य प्रकारे विल्हेवाट याबाबत व्यावसायिकांचे व ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले.
तुर्भे एपीएमसी मार्केट परिसारात विभागाचे सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम घेण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या आढळलेल्या 2 दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे रु. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
कोपरखैरणे विभागात से.23 येथे तरुण सदन जवळ असलेला मोकळा भूखंड डेब्रीज व वाढलेले गवत हटवून स्वच्छ करण्यात आला. या भूखंडाचा उपयोग स्थानिक मुले खेळण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे सहा. आयुक्त श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंह चौहान यांच्या पुढाकारातून कचरा वर्गीकरण विषयक वाणिज्य भागात जनजागृती मोहीम घेतली जात असतांना 10 दुकानदार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून न्यू बॉम्बे स्कूल से.9 येथील परिसर व खेळाचे मैदान याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
ऐरोली विभागात रेल्वे स्टेशन परिसर से.3 याठिकाणी स्वच्छ स्टेशन मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी प्रवासी नागरिक व रिक्शा चालक यांच्याशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत नागरिकही मोठया संख्येने सहभागी झाले होते.
दिघा विभागातही सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि रिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या सहयोगाने विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व मोकळे भूखंड – मैदाने याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
","descriptionMr":"‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आजही आठ विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई या नागरिकांचे आकर्षण केंद्र असलेल्या ठिकाणी सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली सकाळच्या सत्रात सखोल स्वच्छता करण्यात आली.
नेरुळ विभागातही रेल्वे स्टेशन पश्चिमेकडील परिसरात सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र व नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
से.30 ए येथील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सहा. आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या माध्यमातून स्वच्छतामित्र व नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच से.15 येथील भाजी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या प्रतिबंध व कच-याचे वर्गीकरण आणि योग्य प्रकारे विल्हेवाट याबाबत व्यावसायिकांचे व ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले.
तुर्भे एपीएमसी मार्केट परिसारात विभागाचे सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम घेण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या आढळलेल्या 2 दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे रु. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
कोपरखैरणे विभागात से.23 येथे तरुण सदन जवळ असलेला मोकळा भूखंड डेब्रीज व वाढलेले गवत हटवून स्वच्छ करण्यात आला. या भूखंडाचा उपयोग स्थानिक मुले खेळण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे सहा. आयुक्त श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंह चौहान यांच्या पुढाकारातून कचरा वर्गीकरण विषयक वाणिज्य भागात जनजागृती मोहीम घेतली जात असतांना 10 दुकानदार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून न्यू बॉम्बे स्कूल से.9 येथील परिसर व खेळाचे मैदान याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
ऐरोली विभागात रेल्वे स्टेशन परिसर से.3 याठिकाणी स्वच्छ स्टेशन मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी प्रवासी नागरिक व रिक्शा चालक यांच्याशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत नागरिकही मोठया संख्येने सहभागी झाले होते.
दिघा विभागातही सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि रिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या सहयोगाने विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व मोकळे भूखंड – मैदाने याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-10 19:20:31.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"0197f49a-2d8a-78b7-8c5c-f5550cbed364","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0001.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0001.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d8e-7cf6-8731-e1bd061ae287","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0002.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0002.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d90-7a0b-bfb8-49c1285c575c","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0003.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0003.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d93-7737-9089-3b12226b8927","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0004.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0004.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d95-707d-b378-bb1ea1b43232","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0005.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0005.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d98-7385-b287-c7a3a64a5207","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0006.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0006.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d9a-744d-bf74-2f1fffd02768","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0007.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0007.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d9c-7445-9034-f85b5552b633","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0008.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0008.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2d9e-7287-935f-13433ed59f45","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0009.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0009.jpeg","documentType":"img"},{"id":"0197f49a-2da0-7661-bbb1-7bbed1d0fe4b","nmdId":"0197f49a-2d85-7140-b4f3-2e4be8ee24ae","imageName":"0010.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-19-20-34_0010.jpeg","documentType":"img"}]},{"id":"0197f485-9796-769e-8384-471d2b27e7fd","dptId":"018ee68a-5de0-7d11-a311-137633a03b8a","dptName":"Public Relations","dptNameMr":"माहिती व जनसंपर्क विभाग","subDptId":"0190159e-1793-7cae-8a23-2f6d7fdad3b1","subDptName":"Information and Public Relations Department","subDptNameMr":"","newsCategoryId":"018fd8f3-dd4a-7355-8c03-eb39fec4fbb9","newsCategoryName":"Education","newsCategoryNameMr":"","newsSubCategoryId":"0195f64d-b8f1-74b9-80b3-be68cc3a3b23","newsSubCategoryName":"Schlorship","newsSubCategoryNameMr":"","newsTitle":"इ.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले","newsSubTitle":"इ.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले","newsTitleMr":"इ.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले","newsSubTitleMr":"इ.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले","description":"महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या दोन इयत्तांसाठी स्कॉलरशीप परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम असलेल्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 2441 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 3509 विद्यार्थी असे एकूण 5950 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 851 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 793 विद्यार्थी असे एकूण 1644 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळांमधील इयत्ता 5 वी च्या 129 व इयत्ता 8 वी च्या 110 अशा एकूण 239 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वी च्या 25 विद्यार्थ्यांना व इयत्ता 8 वीच्या 22 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकूण 47 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली येथील स्वराली विठ्ठल जगधने (इयत्ता 8 वी) या विद्यार्थिंनीने महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला असून ठाणे जिल्हयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभ्रा भगवान गायकवाड (इयत्ता 5 वी) या विद्यार्थिनीने नमुंमपा शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणा-या स्वराली व शुभ्रा तसेच सर्वच गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
नमुंमपा शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शिका पुरवण्यात आल्या होत्या. तसेच जादा तासिकांचे आयोजन, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यासोबतच सराव परीक्षांचे केंद्र स्तरावर व शाळा स्तरावर आयोजन या सर्व बाबींमुळे नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या दोन इयत्तांसाठी स्कॉलरशीप परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम असलेल्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 2441 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 3509 विद्यार्थी असे एकूण 5950 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 851 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 793 विद्यार्थी असे एकूण 1644 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळांमधील इयत्ता 5 वी च्या 129 व इयत्ता 8 वी च्या 110 अशा एकूण 239 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वी च्या 25 विद्यार्थ्यांना व इयत्ता 8 वीच्या 22 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकूण 47 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली येथील स्वराली विठ्ठल जगधने (इयत्ता 8 वी) या विद्यार्थिंनीने महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला असून ठाणे जिल्हयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभ्रा भगवान गायकवाड (इयत्ता 5 वी) या विद्यार्थिनीने नमुंमपा शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणा-या स्वराली व शुभ्रा तसेच सर्वच गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
नमुंमपा शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शिका पुरवण्यात आल्या होत्या. तसेच जादा तासिकांचे आयोजन, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यासोबतच सराव परीक्षांचे केंद्र स्तरावर व शाळा स्तरावर आयोजन या सर्व बाबींमुळे नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
","link":"","timeToPost":"Now","activeFlag":"Y","postDateTime":"2025-07-10 18:58:04.0","author":"Mahendra Konde","newsType":"N","newsMasterDocumentsList":[],"newsMasterImagessList":[{"id":"0197f485-979a-7e87-b2c9-29ee833e9725","nmdId":"0197f485-9796-769e-8384-471d2b27e7fd","imageName":"WhatsApp Image 2025-07-10 at 6.04.21 PM(1).jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-18-58-05_WhatsApp Image 2025-07-10 at 6.04.21 PM(1).jpeg","documentType":"img"},{"id":"0197f485-979d-781e-9300-38c8a886a75e","nmdId":"0197f485-9796-769e-8384-471d2b27e7fd","imageName":"WhatsApp Image 2025-07-10 at 6.04.21 PM.jpeg","imagePath":"/var/nmmc/docs/contentManagement/_10-07-2025-18-58-05_WhatsApp Image 2025-07-10 at 6.04.21 PM.jpeg","documentType":"img"}]}]